पुढील महिन्यात २२ जानेवारी रोजी अयोध्येत राम मंदिराचं उद्घाटन होणार आहे. त्यानिमित्ताने देशातील राजकीय वातावरण तापल्याचं पाहायला मिळत आहे. राम मंदिराच्या अनुषंगाने भाजपा व काँग्रेसमध्ये आरोप-प्रत्यारोप होऊ लागले आहेत. उद्धव ठाकरेंनी राम मंदिराच्या उद्घाटनाला जाण्यावरूनही राजकीय दावे-प्रतिदावे झाल्याचं पाहायला मिळालं. यावरून आता ठाकरे गटाचे मुख्य प्रवक्ते व खासदार संजय राऊत यांनी भाजपावर हल्लाबोल केला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा