स्वातंत्र्यानंतर सर्वाधिक चर्चेत राहिलेल्या महात्मा गांधी यांच्या हत्येचा खटला पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. यावेळी चर्चेचा विषय आहे देशाचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांना लिहिलेल्या पत्राच्या संदर्भामुळे. राजकमल प्रकाशनाच्या आणि लेखक अशोक कुमार पांडेय लिखित ‘सावरकर –काला पानी और उसके बाद’ या पुस्तकात सरदार पटेल यांनी नेहरूंना गांधींच्या हत्येचा कट विनायक दामोदर सावरकर यांच्या नेतृत्वाखाली झाल्याचं पत्र लिहिल्याचा दावा केला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा