गेल्या आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुण्यात लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. या सोहळ्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हेही उपस्थित होते. शरद पवार या सोहळ्याला उपस्थित राहिल्याने विरोधी पक्षांमध्ये राजकीय चर्चांना उधाण आलं होतं. अशातच नरेंद्र मोदी यांनी शरद पवार यांच्याबद्दल मोठं विधान केलं आहे.

“काँग्रेसमुळे शरद पवारांना पंतप्रधान होण्याची संधी मिळाली नाही,” असं वक्तव्य नरेंद्र मोदी यांनी केल्याचं सूत्रांनी ‘इंडिया टुडे’ला सांगितलं. महाराष्ट्रातील राष्ट्रीय लोकशाही आघाडीमधील ( एनडीए ) खासदारांशी मोदींनी संवाद साधला. तेव्हा मोदींनी हे विधान केलं आहे.

Amit Shah Nagpur, BJP, Congress, Vidarbha,
महाशक्तीला विदर्भात काँग्रेसची भीती का वाटते ?
bigg boss 18 advocate Gunaratna sadavarte entry with pet donkey max in salman khan show watch promo
Bigg Boss 18 : गुणरत्न सदावर्तेंची शोमध्ये एन्ट्री,…
Jayant Patil
Jayant Patil : “एका मोठ्या नेत्याने पक्षात येण्याची इच्छा व्यक्त केली”, जयंत पाटलांचं येवल्यात विधान; इच्छा व्यक्त करणारा नेता कोण? चर्चांना उधाण
nitin gadkari's guarantee ramdas athawale will become minister for fourth time
नागपूर : गडकरी म्हणाले “आम्हाला गॅरंटी नाही, मात्र आठवले यांना चौथ्यांदा मंत्री होण्याची गॅरंटी…..”
BJD Demand for justice for woman who was sexually assaulted in police custody in Bhubaneswar
ओडिशात विरोधकांची निदर्शने; कोठडीत लैंगिक अत्याचार झालेल्या महिलेला न्याय देण्याची मागणी
Who is BJP face for Delhi poll campaign Smriti Irani
Smriti Irani for Delhi CM: अमेठीत पराभव आता दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदासाठी संभाव्य दावेदार, भाजपा दिल्लीची सूत्रे स्मृती इराणींच्या हाती देणार?
Arvind Kejriwal
Arvind Kejriwal : अरविंद केजरीवालांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्याची घोषणा का केली? काय आहे राजकीय गणित?
mla bhimrao tapkir strong contender in khadakwasla constituency
कारण राजकारण : भाजपकडून खडकवासला मतदारसंघ अजित पवारांना?

हेही वाचा : शरद पवारांना पंतप्रधान होण्यापासून काँग्रेसने रोखलं? लालकृष्ण अडवाणींचा उल्लेख करत संजय राऊत म्हणाले…

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “काँग्रेसमधील घराणेशाहीच्या राजकारणामुळे शरद पवारांना पंतप्रधान होण्याची संधी मिळाली नाही. तसेच, शरद पवार आणि काँग्रेसने अनेक राजकीय क्षमता असलेल्या नेत्यांना डालवण्यांचं काम केलं.”

“सत्तेत असताना चुकीची कामे करणाऱ्यांना उमेदवारी न देण्याचा निर्णय घेतला. नंतर निवडणूक प्रचारावेळी या नेत्यांनी केलेल्या चुकांची माफीही मागितली. काँग्रेसप्रमाणे भाजपा अहंकारी नाही. २०२४ होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत एनडीएचा विजय होणार,” असा विश्वासही मोदींनी व्यक्त केला आहे.