Sharad Pawar : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपासह महायुतीला घवघवीत यश मिळालं. महायुतीने २३७ जागा जिंकल्या आहेत. यानंतर उद्धव ठाकरे यांच्या पक्षातले नेते हे एकनाथ शिंदेंकडे येतील अशा चर्चा रंगल्या. काही दिवसांपूर्वीच माजी आमदार राजन साळवी यांनी शिवबंधन सोडून हातात धनुष्यबाण घेतला. या सगळ्या पार्श्वभूमीवर लवकरच ऑपरेशन टायगरच्या अंतर्गत उद्धव ठाकरेंबरोबर असलेले सहा खासदार एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत सहभागी होतील अशी चर्चा रंगली आहे. याबाबत आज शरद पवार यांना विचारलं असता त्यांनी याविषयी भाष्य केलं आहे. तसंच नीलम गोऱ्हे यांनी जे वक्तव्य साहित्य संमेलनात केलं ते मूर्खपणाचं आहे असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा