Sharad Pawar : १९९९ मध्ये अटलबिहारी वाजपेयी यांचं सरकार एका मताने पडलं होतं. ते एक मत शरद पवारांना मिळालं होतं काय घडलं होतं? ज्यामुळे एका मताने ते सरकार पडलं हा किस्सा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पहिल्यांदाच सांगितला आहे. मतदान होण्यापूर्वी सत्ताधाऱ्यांचा एक खासदार आपण फोडला होता असं शरद पवार यांनी सांगितलं आहे. त्यामुळे पहिल्यांदाच १९९९ मध्ये नेमकं काय घडलं होतं ती परिस्थिती समोर आली आहे. गुरुवारी दिल्ली येथे निलेशकुमार कुलकर्णी लिखित ‘संसद भवन ते सेंट्रल विस्टा : आठवणींचा कर्तव्यपथ’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा पार पडला. या कार्यक्रमात बोलताना शरद पवार यांनी १९९९ ला अटलबिहारी वाजपेयी यांचे सरकार पाडल्याचा किस्सा भाषणात सांगितला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा