बिहारमध्ये ‘राजद’ची साथ सोडून भाजपशी हातमिळवणी करण्याच्या नितीश कुमार यांच्या निर्णयावर गेल्या अनेक दिवसांपासून चुप्पी साधून असणाऱ्या शरद यादव यांनी अखेर आपले मौन सोडले आहे. त्यांनी सोमवारी संसदेच्या परिसरात प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी शरद यादव यांनी म्हटले की, बिहारमध्ये घडलेला प्रकार हा दुर्दैवी असून त्यामुळे जनमताचा अनादर झाला आहे. नितीश कुमार यांनी जो निर्णय घेतला त्याच्याशी मी सहमत नाही. हे खूपच दुर्दैवी आहे. बिहारच्या जनतेने यासाठी आम्हाला सत्ता दिली नव्हती, असे यादव यांनी म्हटले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा