Sheikh Hasina : बांगलादेशात अभूतपूर्व राजकीय सत्तापालट झाला आहे. १५ वर्षांहून अधिक काळ सत्तेवर असलेल्या शेख हसीना यांनी तडकाफडकी पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर त्यांनी भारतात पलायन केले. आरक्षणाच्या मुद्द्यावरून बांगलादेशात परिस्थिती चिघळत गेल्याने शेख हसीना यांना त्यांचा देश सोडावा लागला. देश सोडण्याचा निर्णय अवघ्या ४५ मिनिटांत त्यांना घ्यावा लागला. एवढंच नव्हे तर देश सोडण्यासाठी त्यांना फक्त ४५ मिनिटेच देण्यात आली होती. राजीनामा देण्यापासून देश सोडण्याच्या या काळात काय नाट्यमय घडामोडी घडल्या ते पाहूयात. बांगलादेशातील वृत्तपत्र प्रोथोम ऑलोने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा