केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह यांनी तेल कंपन्यांना दर कमी करण्याचे आवाहन केले आहे. याचबरोबर त्यांनी काही राज्य सरकारांवर निशाणाही साधला आहे, म्हटले की काही राज्य सरकारांनी वॅट कमी केला नसल्याने, तिथे इंधनाची किंमत अधिक आहे. भारतात बऱ्याच कालावधीपासून पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत फारसा बदल झाल्याचे दिसले नाही. या पार्श्वभूमीवर केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांच्या विधानावरून शिवेसनेने(ठाकरे गट) मोदी सरकारवर निशाणा साधल्याचे दिसत आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा