महागाईविरोधात काँग्रेसने दिल्लीत केलेल्या आंदोलनावरुन शिवसेनेनं सोनिया गांधी, प्रियंका गांधी आणि राहुल गांधींचं कौतुक केलं आहे. महागाईविरोधातील आंदोलनामध्ये काँग्रेस रस्त्यावर उतरली मात्र इतर विरोधी पक्ष कुठे आहेत असा प्रश्न शिवसेनेनं विचारला आहे. त्याचप्रमाणे या आंदोलनाला चिरडण्यासाठी त्याला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न करणारे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावरही शिवसेनेनं टीका केली आहे. महागाईसारख्या प्रश्नांवर विरोधकांनी एकत्र आलं पाहिजे असं म्हणतानाच विरोधकांमधील मतभेद हीच भाजपाची ताकद असल्याचं शिवसेनेनं म्हटलंय.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा