नुकत्याच देशभरामध्ये पार पडलेल्या लोकसभेच्या आणि विधानसभेच्या निकालांवरुन शिवसेनेने भाजपाला फटकारले असून हा निकाल ऐतिहासिक असल्याचं म्हटलं आहे. जनता आता त्यांच्याशी निगडीत प्रश्नांवर मतदान करु लागली असल्याचं म्हणतानाच मोदींच्या जीवावर शिवसेनेचे १८ खासदार निवडणून आल्याचा दावा करणाऱ्या महाराष्ट्रातील भाजपा नेत्यांना या निवडणुकीमधून उत्तर मिळाल्याचंही शिवसेनेनं म्हटलं आहे. दादरा-नगर हवेलीमधील डेलकर यांचा विजय बरंच काही सुचित करणारा असल्याचं म्हणत आता दिल्लीचा दरवाजाही ठोठावणार असा हुंकार शिवसेनेनं भरला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा