एकीकडे केंद्रात मोदी सरकारने पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत पुन्हा एकदा मोठ्या विजयासाठी प्रयत्न सुरू केले असतानाच दुसरीकडे भाजपाविरोधी पक्षांची मोट बांधण्याचे प्रयत्नही आकार घेऊ लागले आहेत. नितीश कुमार, शरद पवार, ममता बॅनर्दी, उद्धव ठाकरे अशा नेतेमंडळींनी उघडपणे अशा विरोधी पक्षांच्या आघाडीचं समर्थन केलं आहे. मात्र, विरोधकांमध्ये एकमत असल्याचं दिसत नसल्याचं चित्र निर्माण झालं आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटानं विरोधी पक्षांचे कान टोचले आहेत. तसेच, ममता बॅनर्जींच्या पक्षानं संसदेत घेतलेल्या भूमिकेवरून सूचक शब्दांत टीकाही केली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा