४०० पारचा दावा करणाऱ्या भाजपाला लोकसभा निवडणुकीत एनडीएला बरोबर घेऊन ३०० चा टप्पाही ओलांडता आलेला नाही. एकट्या भाजपाला २४० जागांवर समाधान मानावं लागलं आहे. महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमध्ये झालेली भाजपाची पडझड यामुळे यावेळचा निकाल भाजपाला अनपेक्षित असा लागला. असं असलं तरीही तिसऱ्यांदा पंतप्रधान होण्यासाठीचं बहुमत आपल्याकडे आहे आणि आम्ही देशात एनडीएची सत्ता पुन्हा आणणार हे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे. मात्र सामनाच्या अग्रलेखातून त्यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली आहे. मोदींची तिसरी कसम म्हणजे भाजपाच्या अंकाचा चौथा अंक ठरेल, पडद्यामागची नवी पटकथा घडताना देश पाहतो आहे असं अग्रलेखात म्हटलं आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा