अंधेरी पोटनिवडणुकीच्या निमित्ताने राज्यात ठाकरे आणि शिंदे गटातील संघर्ष टोकाला पोहोचला आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह गोठवलं असून दोन्ही गटांना नवीन नावं आणि चिन्हं दिली आहेत. यादरम्यान ठाकरे गटाने निवडणूक आयोगाला पत्र लिहिलं असून काही गंभीर आरोप केले आहेत. आमची रणनीती तुम्ही उघड केली असा आरोप ठाकरे गटाने केला असून, निवडणूक आयोगाला १२ मुद्द्यांचं पत्र लिहिलं आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा