झारखंडमधील उलिहाटून निचितपूरला प्रवास करून करो नदीजवळील एका लग्न समारंभातून घरी परतणाऱ्या पाच मुलींवर १८ अल्पवयीन मुलांनी बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणातील १८ अल्पवयीन मुलांना अटक करण्यात आली असून १६ वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या मुलांवर प्रौढ म्हणून खटला चालवला जाणार असल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे. एएनआयने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा