जम्मू-काश्मीरमध्ये आतापर्यंत अनेक दहशतवादी हल्ले झाले आहेत. पण १४ फेब्रुवारी २०१९ हा दिवस देशवासियांच्या कायम लक्षात राहिल. याच दिवशी काश्मीरमध्ये इतिहासातील सर्वात भीषण दहशतवादी हल्ला झाला. आदिल दार या स्थानिक दहशतवाद्याने स्फोटकांनी भरलेली एसयूव्ही कार सीआरपीफच्या ताफ्यातील बसवर धडकवली. यामध्ये भारताचे ४० जवान शहीद झाले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा