लग्न करुन फरार झालेल्या एनआरआय नवऱ्यांविरोधात समन्स, वॉरंट बजावण्यासाठी परराष्ट्र मंत्रालय लवकरच एक वेबसाईट बनवणार आहे. या वेबसाईटवरुन बजावण्यात येणाऱ्या समन्स, नोटीसला उत्तर देणे आरोपींनी अनिवार्य असेल. जे आरोपी उत्तर देणार नाहीत त्यांना गुन्हेगार घोषित करुन त्यांची संपत्ती जप्त करण्यात येईल असे परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी शुक्रवारी सांगितले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा