अर्थमंत्री अरुण जेटलींच्या मानहानी प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने अरविंद केजरीवाल यांना झटका दिला आहे. या प्रकरणात उच्च न्यायालयात दिवाणी खटला सुरू असल्यामुळे फौजदारी न्यायालयातील खटल्यावरील सुनावणीला स्थगिती देण्यात यावी, अशी याचिका केजरीवाल यांनी दाखल केली होती. मात्र केजरीवालांची ही याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा