गेल्या आठवड्यात सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर महत्त्वपूर्ण असा निकाल दिला. राज्यपालांनी बहुमत चाचणीसाठी ठाकरे सरकारला पाचारण करण्याचा निकाल न्यायालयाने वैध ठरवला. पण उद्धव ठाकरेंनी चाचणीआधीच राजीनामा दिल्याने त्यांना पुन्हा मुख्यमंत्री करता येणार नाही, असंही न्यायालयाने नमूद केलं. महत्त्वाची बाब म्हणजे १६ आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्द्यावर विधानसभा अध्यक्षांनी निर्णय घेण्याचे निर्देश न्यायालयाने दिले. या घटनापीठात समावेश असणारे न्यायमूर्ती शाह आज निवृत्त होत असून त्यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमात बोलताना त्यांनी मोठी घोषणा केली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा