उत्तर प्रदेशमधील लखीमपूर खेरी येथे शेतकरी आंदोलक कृषी कायद्याविरोधात आंदोलन करत असताना एका गाडीने पाठी मागून येऊन आंदोलकांना चिरडले. यात ४ शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. याशिवाय येथे एका पत्रकाराचा आणि ३ भाजपा कार्यकर्त्यांचाही मृत्यू झाला. सुरुवातीला पत्रकाराचा मृत्यू संतप्त शेतकरी आंदोलकांनी केलेल्या मारहाणीत झाल्याचा दावा करण्यात आला. मात्र, आता सर्वोच्च न्यायालयात पत्रकाराच्या मृत्यूबाबत सत्य समोर आलंय. न्यायालयाने पत्रकाराचा मृत्यू मॉब लिचिंगमध्ये नाही, तर गाडीखाली चिरडूनच झाल्याचं निरिक्षण नोंदवलं. याशिवाय उत्तर प्रदेश सरकारची बाजू मांडणारे ज्येष्ठ वकील हरिश साळवे यांनी देखील पत्रकाराचा मृत्यू गाडी खाली चिरडूनच झाल्याचं कबूल केलंय.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा