नवी दिल्ली : ‘‘उकल न झालेल्या गुन्ह्यांमुळे, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी स्थापित करण्यात आलेल्या संस्थांवरील जनतेचा विश्वास कमी होतो’’, असे निरीक्षण नोंदवत सर्वोच्च न्यायालयाने २०१३च्या एका संशयास्पद मृत्यूप्रकरणी सीबीआय चौकशीचे आदेश दिले. या प्रकरणात एका २५ वर्षीय महिलेने विष किंवा औषध घेऊन आत्महत्या केल्याचा निष्कर्ष यापूर्वी विशेष तपास पथकाने (एसआयटी) काढला होता.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा