नवी दिल्ली : स्वत: काही न करता न्यायालयावर बोझा टाकण्याचा प्रयत्न करू नका, अशा शब्दांत सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी दिल्ली सरकारची कानउघाडणी केली. राष्ट्रीय राजधानीत वाहनांसाठी सम-विषम योजना लागू करण्याचा निर्णय शहराच्या सरकारने घ्यायचा असून न्यायालय त्याबाबत काही निर्देश जारी करणार नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा