गेल्या काही दिवसांपासून पश्चिम बंगालमधील संदेशखली भागातील हिंसाचार आणि त्याअनुषंगाने स्थानिक प्रशासनाकडून केला जाणारा तपास यावर मोठी चर्चा पाहायला मिळत आहे. संदेशखली हिंसाचाराच्या घटनेनंतर पोलिसांनी संचारबंदी लागू केलेली असतानाही भाजपा खासदार व त्यांचे समर्थक यांनी संबंधित भागात एकत्र जमून आदेशांचं उल्लंघन केल्याचा प्रकार समोर आला होता. पोलिसांनी यासंदर्भात गुन्हा दाखल केल्यानंतर त्यावरून मोठा राजकीय वाद निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं. हे प्रकरण थेट सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचल्यावर न्यायालयाने आज यासंदर्भात भाजपा खासदारांविरोधात निकाल दिला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा