मणिपूरमध्ये गेल्या चार महिन्यांपासून चालू असणाऱ्या हिंसाचाराच्या घटनांचे पडसाद देशभर उमटत आहेत. त्याचबरोबर ते संसदेच्या पावसाळी अधिवेशनातही उमटताना दिसत आहेत. या मुद्द्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी संसदेत बोलत नसल्याचा मुद्दा विरोधकांकडून उचलून धरण्यात आला आहे. त्यासाठी विरोधकांनी लोकसभेत थेट अविश्वास प्रस्ताव आणला. या प्रस्तावावर मंगळवारी लोकसभेत दोन्ही बाजूंनी जोरदार चर्चा झाली. या चर्चेत बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आपल्या भाषणात मोदी सरकारला ‘ह्युब्रस’ची (Hubris) उपमा दिली आहे. नेमकं सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा