पंतप्रधानपदाचा उमेदवार भाजप योग्य वेळी ठरवेल, असे स्पष्ट करून या विषयावर प्रसारमाध्यमांना एवढे औत्सुक्य का आहे, अशी विचारणा लोकसभेतील विरोधी पक्षनेत्या सुषमा स्वराज यांनी सोमवारी येथे केली.
वेळ येईल त्यावेळी पक्ष योग्य निर्णय घेईल असे आम्ही याआधीही स्पष्ट केले असताना माध्यमांना या मुद्दय़ाची उठाठेव कशासाठी असा प्रश्न स्वराज यांनी पत्रकारांना केला. हिंदू दहशतवादाबद्दल केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल त्यांना राजीनामा द्यावा लागेल आणि त्यांनी तो न दिल्यास भाजप संसदेचे कामकाज होऊ देणार नाही, असा इशाराही स्वराज यांनी दिला.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा