तालिबानने ताबा मिळवल्यानंतर अफगाणिस्तानमध्ये निर्माण झालेल्या स्थितीवर चर्चा करण्यासाठी केंद्र सरकारने सर्वपक्षीय बैठक बोलावली. आज (२५ ऑगस्ट) सकाळी सुरू झालेल्या या बैठकीत केंद्रीय परराष्ट्र मंत्री एस जयशंकर हे सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांना भारताच्या बचावकार्य आणि संपूर्ण परिस्थितीविषयी माहिती देत आहेत. या बैठकीदरम्यान बोलताना परराष्ट्र मंत्री एस जयशंकर म्हणाले कि, “तालिबान आपल्या शब्दावर ठाम राहिले नाहीत. दोहामध्ये त्यांच्या नेत्यांनी दिलेला शब्द पाळला नाही.” त्याचप्रमाणे, भारत अफगाणिस्तानातून जास्तीत जास्त लोकांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती देखील त्यांनी यावेळी दिली.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा