ओदिशा येथे अवैध खाण प्रकरणाची चौकशी करण्यासाठी नेमलेल्या न्या. एम.बी. शाह समितीचा अहवाल सादर करण्यात आला असून टाटा, बिर्ला, सेल यांच्यासह ७० कंपन्यांनी पर्यावरणविषयक मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केले असल्याचे ताशेरे या अहवालात ओढण्यात आले आहेत. १९९४-९५ नंतर ओदिशात पर्यावरणविषयक नियम, मानके आणि वन कायद्यांची मोठय़ा प्रमाणात पायमल्ली झाल्याचे निरीक्षणही या अहवालात नोंदविण्यात आले आहे. खाणींचे कंत्राट असलेल्या प्रत्येक कंपनीने अशा कायद्यांचे आणि मानकांचे कोणत्या ना कोणत्या प्रकारे उल्लंघन केले आहे. सुमारे ४५ हजार ४५३ कोटी रुपये किमतीचे लोहखनिज आणि ३ हजार ८९ कोटी रुपयांचे मँगेनीज बेकायदेशीरपणे उपसण्यात आले आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा