जम्मू काश्मीरच्या पूंछ जिल्ह्यात गुरुवारी (२१ डिसेंबर) भारतीय लष्कराच्या वाहनांवर दहशतवाद्यांनी हल्ला केला आहे. या हल्ल्यात पाच भारतीय जवान शहीद झाले आहेत. या दहशतवादी हल्ल्यावरून शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या ‘सामना’तून केंद्र सरकारवर जोरदार टीका करण्यात आली आहे. काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्याच्या वाढत्या घटना देशाला अस्वस्थ करीत आहेत व दिल्लीच्या राजकारणात राम उरलेला नाही. वीर जवानांच्या कुटुंबांचा आक्रोश आणि भारतमातेची वेदना समजून घेणारा कुणी आहे का? कारण संसदेची जीभ छाटली आहे, अशा शब्दांत सामनाच्या अग्रलेखातून सरकारवर टीकास्र सोडलं आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा