महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सुनावणी अखेर आज ( १६ मार्च ) नऊ महिन्यांनी पूर्ण झआली आहे. आता सर्वोच्च न्यायालय काय निकाल देणार? याकडे महाराष्ट्रासह देशाचं लक्ष लागलं आहे. आज शिवसेनेच्या ( ठाकरे गट ) वतीने ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल, अभिषेक मनू सिंघवी आणि देवदत्त कामत यांनी युक्तीवाद केला. सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीनंतर शिवसेना ( खासदार ) अनिल देसाई यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा