देशात करोनाचा संसर्ग पुन्हा एकदा झपाट्याने वाढताना दिसत आहे. दररोज मोठ्यासंख्येन करोनाबाधितांची नोंद होत असून, रूग्णांचे मृत्यू देखील वाढतच आहे. या पार्श्वभूमीर देशभरात सुरू असलेली लसीकरण मोहिम अधिक गतीमान करण्याच्या सूचना केंद्र सरकारकडून देण्यात आलेल्या आहेत. शिवाय, पंतप्रधान मोदींनी देशभरात ११ ते १४ एप्रिल दरम्यान ‘लस महोत्सव’ आयोजित करण्याचे सर्व राज्यांना आवाहन केले आहे. या अगोदर मागील वर्षी देखील मोदींनी लोकांना करोना विरोधातील लढाईला बळकटी मिळावी यासाठी टाळ्या-थाळ्या वाजवण्याचे तसेच दिवे लावण्याचे आवाहन केले होते. मात्र अद्यापही देशातील करोना संसर्ग संपलेला नाही. आता तर लसीकरण मोहिमेत देखील लसींच्या तुटवड्यामुळे अडथळा निर्माण होताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींवर टीका केली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा