अफगाणिस्तानात तालिबान पुन्हा एकदा सत्ता प्रस्थापित केल्यानंतर नागरिकांमध्ये दहशतीचं वातावरण आहे. देश शरिया कायद्यानुसार चालेल, असं तालिबाननं स्पष्ट केलं आहे. त्यामुळे दुसऱ्या धर्मातील लोकांनाही या कायद्याचं जबरदस्तीने पालन करावं लागणार आहे. अफगाण नागरिकांना देशाचं भविष्य अंधारात दिसत असल्याने पलायन सुरु झालं आहे. आतापर्यंत हजारो नागरिकांनी अफगाणिस्तान भीतीने सोडून दिलं आहे. अफगाणिस्तानातील अल्पसंख्याक शिखांनाही भविष्याची चिंता सतावत आहे. २३ ऑगस्टला तीन विमानातून अफगाणिस्तान असलेल्या १४९ जणांना भारतात आणण्यात आलं. यात तीन शिखांचा समावेश होता. यावेळी त्यांनी सोबत पवित्र श्री गुरु ग्रंथ साहिबही घेऊन आले. शेवटच्या सहा ग्रंथांपैकी असलेल्या तीन ग्रंथांना अफगाणिस्तानातून बाहेर काढण्यात आलं.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा