सरकारच्या भूमिकेमुळे सध्या कोणालाही सैन्यात जावेसे वाटत नसल्याची टीका माजी लष्करप्रमुख व्ही.पी. मलिक यांनी केली आहे. सैनिकांकडून त्यांचा अभिमान आणि दर्जा हिरावून घेतला जात असल्यामुळे सैनिकी पेशा अनाकर्षक बनला आहे. त्यामुळे तरूणांसाठी सैनिकी पेशा तितकासा प्राधान्याचा राहिलेला नाही. ही गोष्ट भारतीय सैन्य आणि देशासाठी खचितच चांगली नाही. माझा आक्षेप सरकारकडून दिल्या जाणाऱ्या गोष्टींवर नाही, तर ते ज्याप्रकारे दिले जात आहे, त्याबद्दल आहे, असे मलिक यांनी म्हटले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा