उत्तर प्रदेशातील लोकसभेच्या दोन जागांवर झालेल्या पोटनिवडणुकीत भारतीय जनता पक्षाने बाजी मारली आहे. हे दोन्ही मतदारसंघ समाजवादी पक्षाचा बालेकिल्ला मानले जात होते. मात्र, भाजपाने या बालेकिल्ल्याला सुरुंग लावत आपला झेंडा फडवल्याचे निकालानंतर स्पष्ट झाले आहे. भाजपाच्या या विजयनानंतर एआयएमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी अखिलेश यादव यांच्यावर निशाणा साधला आहे. भाजपाला हरवण्याची ताकद समाजवादी पक्षात नाही, अशी टीका ओवैसी यांनी केली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा