देशाच्या नियंत्रण रेषेवरील परिस्थितीवरुन राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार हल्ला चढवला आहे. काँग्रेसच्या राजवटीत चीनने देशाच्या हजार किलोमीटर जमिनीवर अतिक्रमण केले नाही. तसे असते तर आपले पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी न घाबरता सत्य स्वीकारून राजीनामा दिला असता. पण भाजपावाले सत्य लपवण्याचा प्रयत्न करत आहेत, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. राजस्थान काँग्रेस प्रशिक्षण शिबिराच्या समारोपप्रसंगी राहुल गांधी बोलत होते.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा