पीटीआय, पुणे : आपल्या सैनिकांचे रक्षण करता येत नसेल, तर अशा सरकारला सत्तेत राहण्याचा कोणताही अधिकार नाही, अशा शब्दांत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोमवारी केंद्र सरकारवर तोफ डागली. जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी पुलवामा हल्ल्याबाबत केलेल्या दाव्याच्या संदर्भात पवारांनी मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले.

येथील पुरंदर तालुक्यात एका शेतकरी मेळाव्याला पवारांनी मार्गदर्शन केले. यावेळी ते म्हणाले, ‘‘देशात अनेक घटना घडत असल्या तरी त्यातील काही उजेडात येत नाहीत. पुलवामा भागात ४० सैनिक मारले गेले. भाजपनेच नेमलेले माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी अलिकडेच याबाबत नवी माहिती समोर आणली. त्यावेळी जवानांना योग्य साधनसामुद्री आणि विमाने न पुरविण्यात आल्यामुळे त्यांना आपला जीव गमावावा लागला. मलिक यांनी देशतील एका अतिमहत्त्वाच्या व्यक्तीला याबाबत माहिती दिली, तेव्हा त्यांना याबाबत बोलू नका असे सांगण्यात आले.’’ 

Sanjay Raut Criticizes Ajit Pawar From Sharad Pawar Mps
Sanjay Raut: ‘फुटणाऱ्यांना लाज वाटली पाहिजे’, शरद पवार गटाचे खासदार अजित पवारांची साथ देणार? संजय राऊत संतापले
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
Ajit Pawar And Amol Mitkari.
Ajit Pawar : “…तर सरकारलाही अर्थ नाही”, अजित पवार आणि अर्थ खात्यावरून अमोल मिटकरींचा महायुतीलाच टोला
State Congress president Nana Patole demanded those who desecrate constitution should punished
“संविधानाची विटंबना करण्याचे धाडस होतेच कसे,” नाना पटोले यांची टीका; म्हणाले…
medha Patkar
समता, न्याय मिळण्याच्या दिशेने कायद्यांमध्ये बदल होणे गरजेचे, मेधा पाटकर यांचे मत
mahavikas aghadi mla
अन्वयार्थ : आत्मपरीक्षणाऐवजी बहिष्कार‘नाट्य’!
jayant patil devendra fadnavis maharashtra assembly session
Video: “सासऱ्यांचाच आग्रह होता की…”, जयंत पाटलांच्या ‘त्या’ मुद्द्यावर देवेंद्र फडणवीसांची मिश्किल टिप्पणी!
Jayant Patil, Islampur Jayant Patil, Jayant Patil Sharad Pawar Group, Jayant Patil latest news,
राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांच्यासमोर मतदारसंघात कडवे आव्हान

जवानांचे संरक्षण करण्याची संपूर्ण जबाबदारी ही सरकारची असते. सरकार जर विपरित भूमिका घेत असेल, तर त्याला सत्तेत राहण्याचा अधिकार नाही. त्यांच्यासाठी केवळ येऊ घातलेल्या निवडणुकाच महत्त्वाच्या असतात.

– शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस

Story img Loader