उत्तर प्रदेशमधील गोरखपूर रेल्वे पोलिसांनी एक मोबाईल चोरी करणाऱ्या एका टोळीचा पर्दाफाश केला आहे. यानंतर या चोरट्यांच्या टोळीबाबत पोलिसांनी काही धक्कादायक खुलासे केले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या टोळीतील सदस्य किती चोऱ्या करण्यात यशस्वी ठरतो, याचा विचार न करता त्याला बड्या कंपनीत नोकरी करत असल्याप्रमाणे त्यांना दरमहिना निश्चित पगार दिला जात होता. इतकेच नाही तर एखादा सदस्य कामासाठी बाहेरगावी गेल्यास त्याला प्रवासी भत्ता आणि जेवणाचा खर्च देखील दिला जात होता.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा