पश्चिम बंगालमधील गंगासागर मेळ्यासाठी उत्तर प्रदेशहून आलेल्या तीन सांधूना जमावाकडून मारहाण झाल्याची घटना घडली आहे. गुरुवारी (दि. ११ जानेवारी) सायंकाळी पश्चिम बंगालच्या पुरुलिया जिल्ह्यात सदर घटना घडली. हे साधू अपहरणकर्ते असल्याचे समजून ही मारहाण झाल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेवरून आता राजकारण तापले आहे. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसचे सरकार असल्यामुळेच साधूंवर हल्ले होत आहेत, असा आरोप भाजपाने केला आहे. पोलिसांनी मात्र ही घटना गैरसमजुतीतून झाली असल्याचे सांगितले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा