Goa Tourism : नवीन वर्षाच्या स्वागतासाठी देशभरातून अनेक जण गोव्यात जातात. मात्र यंदा ऐन सणासुदीच्या काळात पर्यटकांची संख्या कमी झाल्याने व्यवसाय मंदावल्याची तक्रार गोव्यातील समुद्रकिनाऱ्यांवरील शॅक मालकांनी केली आहे. पर्यटन विभागाने या वर्षी ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीलाच तात्पुरत्या स्वरूपाच्या बीच शॅक्स उभारण्यासाठी परवाने जारी केले होते. पण किनाऱ्यावर उभारलेल्या शॅक्समध्ये राहाणाऱ्या पर्यटकांची संख्या तुलनेने कमी असल्याचे शॅक मालकांचे म्हणणे आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा