पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंजाब दौऱ्यादरम्यान सुरक्षेत मोठी त्रुटी राहिल्यानंतर शुक्रवारी सुरक्षा यंत्रणांचा एक अहवाल समोर आला आहे. या अहवालात म्हटले आहे की, पीएम मोदींच्या पंजाबमधील फिरोजपूर भेटीपूर्वी सुरक्षा यंत्रणांनी पंजाब पोलिसांना अलर्ट दिला होता की, पंतप्रधानांना अनेक दहशतवादी संघटनांकडून गंभीर धोका आहे. यासोबतच, पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यादरम्यान राज्यातील शेतकरी संघटनांकडून आंदोलने होण्याची शक्यताही या अहवालात नाकारण्यात आली नव्हती.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा