नवी दिल्ली : उदयपूर येथे शिवणकाम व्यावसायिकाची निर्घृण हत्या करणाऱ्या दोघा आरोपींपैकी एक जण भाजपचा सदस्य आहे, असा आरोप काँग्रेसने शनिवारी केला. त्यामुळेच या प्रकरणाचा तपास केंद्र सरकारने तातडीने राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे (एनआयए) दिला का? असा सवालही काँग्रेसचे प्रसारमाध्यम व प्रचारप्रमुख पवन खेरा यांनी उपस्थित केला. अशाच प्रकारचे आरोप काँग्रेस नेत्या रेणुका चौधरींनी केले होते, मात्र, भाजपच्या माहिती-तंत्रज्ञान (आयटी) विभागाचे प्रमुख अमित मालवीय यांनी ही खोटी बातमी असल्याचा खुलासा केला.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा