नवी दिल्ली : सनातन धर्मावरून उग्र झालेल्या वादावर काँग्रेससह ‘इंडिया’तील प्रमुख नेत्यांनी मौन बाळगल्याने भाजपच्या हातात कोलीत मिळाले असून केंद्रातील सत्ताधारी पक्षाने सोमवारी विरोधकांच्या महाआघाडीवर शरसंधान साधले. मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगढ या उत्तरेतील महत्त्वाच्या राज्यांमध्ये विधानसभा निवडणूक तोंडावर आली असताना दक्षिणेतील पक्षनेत्याच्या विधानामुळे काँग्रेसची अडचण झाली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा