दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेमुळे देशभरातील वातावरण तापल्याचं पाहायला मिळत आहे. विरोधकांनी केजरीवाल यांच्या अटकवरून ईडीसह केंद्रातील सत्ताधारी भारतीय जनता पक्षावरही हल्लाबोल केला आहे. मद्य घोटाळ्यात सहभाग असल्याचा दावा करत ईडीनं अरविंद केजरीवाल यांना अटक केल्यानंतर त्यांची २८ मार्चपर्यंत ईडीच्या कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकांसाठी आचारसंहिता लागू असताना अशा प्रकारे अटकेची कारवाई अयोग्य असल्याचाही दावा विरोधकांकडून केला जात आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाकडून यासंदर्भातम पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य करण्यात आलं आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा