नुकत्याच झालेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने खऱ्या अर्थाने लोकसभा निवडणुकांचं बिगुल वाजवलं गेलं. आता काही महिन्यांत लोकसभा निवडणुका होणार असून त्यामुळे राजकीय वातावरण तापल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मतदारसंघ असणाऱ्या वाराणसीमधील एक धक्कादायक प्रकरण समोर आलं असून त्यावरून आता विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरायला सुरुवात केली आहे. या प्रकरणी सरकार व भारतीय जनता पक्ष जाणूनबुजून मौन बाळगून असल्याची टीका केली जात आहे. यासंदर्भात आता ठाकरे गटानंही भाजपाला लक्ष्य केलं आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा