गेल्या दोन दिवसांपासून केंद्र सरकारकडून वेगवेगळ्या मान्यवर व्यक्तींना भारतरत्न जाहीर केले जात आहेत. त्यावरून राजकीय वर्तुळात मोठी चर्चा पाहायला मिळत आहे. कर्पुरी ठाकूर, स्वामीनाथन यांना जाहीर झालेल्या भारतरत्न पुरस्कारांची विशेष चर्चा होत आहे. या मुद्द्यावरून विरोधी पक्षांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना सातत्याने लक्ष्य केलं आहे. मुंबईत शिवसेनेच्या स्थानिक लोकाधिकार समिती महासंघाच्या अधिवेशनात बोलताना उद्धव ठाकरेंनी याच मुद्द्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्र सरकारवर परखड शब्दांत टीका केली.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा