१ जुलै रोजी काँग्रेसचे खासदार आणि लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी ९० मिनिटांचं भाषण केलं. या भाषणात त्यांनी हिंदुत्व, महात्मा गांधी, संविधान असे सगळेच मुद्दे बाहेर काढले आणि आम्ही घाबरत नाही असं म्हटलं आहे. तसंच भाजपा, मोदी आणि संघा म्हणजे हिंदुत्व नाही असाही टोला राहुल गांधींनी लगावला. हिंदू हिंसक असतात या राहुल गांधींच्या वक्तव्यावरुन चांगलाच गदारोळ झालेला पाहण्यास मिळाला आहे. राहुल गांधींच्या भाषणातला काही भाग वगळण्यातही आला आहे. आता उद्धव ठाकरेंनी राहुलजींनी हिंदुत्वाचा अपमान वगैरे काहीही केलेला नाही असं त्यांनी म्हटलं आहे. तसंच भाजपा म्हणजे हिंदुत्व नाही असंही म्हटलं आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा