केरळमध्ये पहिल्यांदाच कमळ फुलवणारे आणि पहिल्याच खेपेस निवडून आल्यानंतर केंद्रात मंत्रिपद मिळवणाऱ्या सुरेश गोपी यांनी काँग्रेसच्या नेत्या आणि माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांना मदर ऑफ इंडिया म्हटले आहे. तसेच केरळचे माजी मुख्यमंत्री दिवंगत नेते के. करुणाकरण यांनाही त्यांनी उत्तम प्रशासक असल्याचे संबोधले. भारतीय राजकारणातील एक महत्त्वाचे व्यक्तिमत्व असल्याचे सांगून सुरेश गोपी यांनी त्यांचे कौतुक केले. एवढेच नाही तर करुणाकरण आणि ज्येष्ठ मार्क्सवादी नेते ई. के. नयनार यांना सुरेश गोपी यांनी आपले राजकीय गुरू असल्याचे संबोधले आहे. या दोन्ही नेत्यांचा आपल्या राजकीय वाटचालीवर प्रभाव असल्याचे सांगून त्यांनी केरळच्या राजकारणात खळबळ उडवून दिली.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा