अफगाणिस्तानातील घडामोडींकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागून आहे. अफगाणिस्तानमध्ये तालिबाननं सत्ता स्थापन केल्यानंतर भविष्यात काय अडचणी येऊ शकतात?, याचे अंदाज बांधले जात आहे. दहशतवाद आणखी वेगाने फोफावेल, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे प्रत्येक देश अफगाणिस्तानातील तालिबानी सत्तेकडे नजर ठेवून आहे. अफगाणिस्तानमुळे भारतावरही परिणाम जाणवण्याची शक्यता आहे. दरम्यान केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी अफगाणिस्तानमधील संकटावरून देशात CAA कायदा महत्त्वाचा असल्याचं अधोरेखित केलं आहे. याबाबत त्यांनी ट्वीट केलं आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा