साडेचार वर्षाच्या कालावधीत भाजपाने जनतेला दिलेली कोणतीही आश्वासने पूर्ण केली नाहीत. तर त्यांनी केवळ संघाचा अजेंडा राबविला आहे. त्यामुळे एनडीएमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला असे बिहारचे राष्ट्रीय लोक समता पार्टीचे प्रमुख उपेंद्र कुशवाह यांनी सांगितले. पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी पत्रकाराशी संवाद साधला. ते पुढे म्हणाले, भाजप सरकारमध्ये मंत्रिमंडळात असताना कोणत्याही विषयावर चर्चा न करता पंतप्रधान कार्यालयातून निर्णय घेतले गेले आहेत. त्यामुळे आम्ही सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा