उत्तर प्रदेश एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष शौकत अली यांनी एका सभेला संबोधित करताना हिंदू विवाहावर वादग्रस्त टिप्पणी केली आहे. “लोकं म्हणतात आम्ही तीन लग्न करतो. आम्ही दोन जरी लग्न केलीत तरी दोन्ही पत्नींना समाजात आदर देतो. मात्र, हिंदू एकच लग्न करतात आणि त्यांना तीन प्रेयसी असतात. ते पत्नी आणि प्रेयसी दोघांचाही सन्मान करत नाहीत. याउलट आम्ही जर दोन लग्न केलीत, तर दोन्ही पत्नींच्या मुलांची नावं रेशन कार्डवर टाकतो”, असे शौकत अली यांनी म्हटले आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा