Uttarakhand : उत्तराखंडमधील हरिद्वार जिल्ह्यातील लक्सरजवळील एका गावात १० फेब्रुवारी रोजी एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली. मात्र, अपहरण झाल्याच्या घटनेनंतर दोन समुदायांमध्ये तुफान राडा झाला. यामध्ये अर्धा डझनहून अधिक लोक जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. अल्पवयीन मुलीचे अपहरण दुसऱ्या समुदायातील व्यक्तीने तरुणाने केल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे दोन समुदाय आमने-सामने आले आणि जातीय तणाव निर्माण झाला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा