२०१६ साली तामिळनाडूमध्ये मोठा राजकीय भूकंप झाला. अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम अर्थात एआयएडीएमकेच्या सर्वेसर्वा आणि तामिळनाडूच्या तत्कालीन मुख्यमंत्री जयललिता यांचं आजारपणामुळे निधन झालं. त्यामुळे फक्त एडीएमकेच नसून तामिळनाडूच्याच राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली. त्यांच्या नंतर त्यांच्या एकेकाळच्या सहकारी व्ही. के. शशिकला त्यांच्या उत्तराधिकारी म्हणून राजकीय सूत्र हाती घेतील, असं बोललं जात होतं. मात्र, २०१७मध्ये त्यांच्यावर आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप सिद्ध झाले आणि त्यांची रवानगी तुरुंगात झाली. मात्र, आता पुन्हा एकदा त्या तामिळनाडूच्या राजकारणात आणि अद्रमुकच्या पक्षीय संरचनेमध्ये प्रवेश करण्यासाठी सिद्ध झाल्या आहेत. त्यामुळे तामिळनाडूमध्ये पुन्हा एकदा ‘अम्मा’ राज येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा